Thursday 11 April 2013

Sunset - Sets the Life

[gallery type="rectangular" ids="315,314,317,316,319,318,321,320,323,322,324,326,325,328,327,330,329,332,331,333"]

Camera:  Nokia C6-01 Mobile Phone


Place: Janjira Beach


Photograph Date: 24 Feb 2013

Sunday 10 March 2013

Life Boost

Life Boost
Life Boost
Life Boost
Life Boost
Life Boost
Life Boost
Life Boost
Life Boost
ही रंगपंचमी आहे हरिहरेश्वर येथील.भरतीच्या वेळेस हा भाग पाण्याखाली असतो. आणि भरती ओसरली कि परत एकदा हा शैवाल समूह आपली कला दाखवायला तयार होतो.

इथे भरतीच्या वेळेस लाटांच्या प्रचंड माऱ्याने डोंगरसुद्धा कापला गेला आहे. शतकानुशतके चाललेल्या या लढाईत न समुद्र मागे सरकायला तयार आहे ना सह्याद्री. आणि या अस्थिर असणाऱ्या वातावरणात हा शैवालसमूह आपला जीवन विकास साधत आहे. यांना ना जोरदार लाटांची भीती आहे ना कापणाऱ्या दगडांची. यांचे मूळ ज्यामध्ये तो दगडाचा पायाच कधी हि उखडला जावू शकतो. पण यांना याची काहीच फिकीर नाही. फक्त स्वताचा विकास हेच यांचे ध्येय आहे आणि हाच यांचा ध्यास आहे.

आपल्या अवती भवति अनेक माणसे अशी सापडतील ज्यांना काहीच ध्येय नाही आहे किंवा ध्येयापासून लांब गेली आहेत. समाज,स्वकीय, परकीय आणि हो स्वताला हि भिऊन आपले ध्येय, आपली आवड मारायची आणि त्यांना आवडेल, रुचेल त्या साच्यात स्वताला बनवून घ्यायचे. मग लोक आपल्याला मानतात. आपल्या प्रगतीचे? कौतुक करतात. आणि आपण आपले मन मारत,प्रगती झाली असे समजत आयुष्य अक्षरश: निकालात काढतो. या कुणाच्या खिजगणतीत नसणाऱ्या या शेवाळयांनी हाच प्रश्न मला विचारला की काही माणसे अशी का वागतात, दुसर्यांना रुचेल, आवडेल अशी का बनतात. त्यापेक्षा आमच्या सारखे सतत लढत राहून आपल्या आयुष्याची रंगपंचमी का करत नाहीत? जीवन विकास का साधत नाहीत?

जे लढले ते थोर झाले.त्यांच्या आयुष्याची रंगपंचमी झाली.जे नाही लढले ते काय झाले हे ज्याचे त्याने ठरवावे.

Friday 1 March 2013

CommonMan Voice

CommonManClick
CommonManVoice

In today's world most of thinking is that to become a great artist you always need expensive camera, expensive tools, expensive and latest software etc.....
This thinking mess up everything and stops Common people from Expressing themselves.

I believe that "Art is a such thing,if you have it then you don't need Expensive things to complete it. Just use what resources you have available to fulfill it."

Why I am writing in Marathi?
I am not a great writer and Photographer.I am always getting a mail,most of the people asking me that which language I am using. Why I am not writing in English or Hindi or any other language.

I am not good in to express myself in English, Hindi or any other language as Marathi is my native language.

As per my belief I am using Marathi language in which I am comfortable and express to more myself.Also my belief in "A good art doesn't have any language,religion,money or Country boundary."

Hope you will like and enjoy it. Your suggestion is valuable for me.

Thanks and Love Life,
Sharad Patil (Author- CommonManClick)

Saturday 9 February 2013

इतिहासाची पुनरावृत्ती

इतिहासाची पुनरावृत्ती
इतिहासाची पुनरावृत्ती
असं म्हणतात की इतिहासाची पुनरावृत्ती होते, म्हणून इतिहास शिकणे गरजेचे आहे जेणेकरून इतिहासात झालेल्या चुका टाळून नवीन इतिहास रचता येईल.
पण फोटोतील हे भग्नावशेष अश्या ठिकाणाचे आहेत की जिथे काळ रोज मागे वळून पहात असेल आणि विचार करत असेल की ३५० वर्ष्यापुर्वीच्या इतिहासाची पुनरावृत्ती कधी होईल? कधी परत ते जाणत्या राजाचे स्वराज्य आणि सुराज्य येईल. कदाचीत काय सांगावे काळ इथेच रेंगाळून वाट पहात थांबलासुद्धा असेल.

Sunday 20 January 2013

Reflection of Life

Reflection of Life
Reflection of Life
टेमघर लवासा रस्त्यावरून हा घेतलेला फोटो सहज मला अंतर्मुख करून गेला. वर्षाच्या शेवटी असाच मी या डोंगरासमोर एकटाच बसून माझ्या मनात डोकावत होतो.तो मला हेच सांगत होता की कधीतरी आपण ही आपल्या मनात डोकावून पहावयाला हवे.तोच आपले खरे प्रतिबिंब दाखवून देईल.